ईश्वर, निसर्ग आणि आकाश यांच्याकडे देण्यासाठी खूप काही आहे, परंतू आपल्याला त्याच्याकडून प्राप्त करण्याची आस नसेल तर ती प्राप्त होणार नाही. आपल्याला स्वत:ची राहणी बदलावी लागेल.