जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचे ध्येय हे निरनिराळे असते. मनुष्याने जीवनामध्ये निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी तो अहोरात्र मेहनत करत असतो. पण प्रत्येक व्यक्तीचे ध्येय हे वेगवेगळे असते. प्रत्येकाची जीवनामध्ये वेगवेगळी स्वप्ने असतात. त्यामुळे ते स्वप्नांच्या मागे पळत असतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जगातल्या प्रत्येक माणसाचे ध्येय कोणते असले पाहिजे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Humanlife #Aim #Goal
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा