बंडखोर आमदार जरी औरंगाबाद वरून जाऊन मुंबईत शक्तिप्रदर्शन करत असले तरी त्यांच्या मध्येच आपापसात भांडणं होतील आणि त्यांच्यातच लढाया होतील. संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार या दोघांनाही मंत्रीपद मिळणार नाही. यानंतर शिवसेना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जशास तसे उत्तर देऊ.