जिल्हा परिषदेच्या शाळेंची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यामुळं कोल्हापुरातील 'प्रयाग चिखली ग्रामपंचायतीनं' एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.