चेनापूर तांड्यावर विहिरीचं दूषित पाणी पिल्यामुळं 70 ते 75 नागरिकांना अतिसार मळमळ झाल्याची घटना समोर आली आहे. प्रशासन पाण्याची तपासणी करत आहे.