'इंडिया मेरीटाईम वीक 2025' मध्ये महाराष्ट्रानं तब्बल 55 हजार 969 कोटी रुपयांचे 15 सामंजस्य करार करून सागरी क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचललं आहे.